नमस्कार मित्रानो
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्राचे शुभ संयोग आणि ईश्वरीय शक्तीचा आधार , आशीर्वाद मिळाल्या नंतर मानवीय जीवनातील दुःख दूर होण्यास वेळ लागत नाही. हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे.
प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी षटतिला एकादशी हि अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला षटतिला एकादशी असे म्हटले जाते.
या दिवशी भगवान विष्णूची भक्ती आराधना करणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते. या एकादशीला भगवान विष्णूंना तीळ अर्पण करणे विशेष लाभकारी मानले जाते. या दिवशी भक्ती भावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिळाचे दान करणे लाभकारी मानले जाते.
मान्यता आहे कि या दिवशी तिळाचे दान केल्याने मृत्यू नंतर स्वर्गाची प्राप्ती होते. या दिवशी व्रत उपवास केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. मनुष्याच्या सुख शांती मध्ये दुपटीने वाढ होते.
मान्यता आहे कि जो कोणी भक्ती भावाने एकादशीचे व्रत करतो त्याला जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. पौषकृष्ण पक्ष विशाखा नक्षत्र दिनांक २७ जानेवरी रोजी रात्री २ वाजून १८ मि. एकादशी तिथीला सुरवात होत असून २८ जानेवारी रात्री ११ वाजूंन ४७ मि. एकादशी समाप्त होत आहे.
यावेळी एकादशीला अतिशयस शुभ संयोग बनत आहेत. यावेळी येणारी एकादशी विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण या वेळी एकादशीच्या दिवशी शुक्रवार येत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.
मित्रानो माता लक्ष्मीही सुख सौभाग्याची कारक असून धन संपत्तीची देवी मानली जाते. एकादशीच्या शुभ प्रभावाने तूळ राशीचे भाग्य उदयास येण्याचे संकेत आहेत. तूळ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा तूळ राशीवर बरसणार आहे. आपल्या जीवनात आता अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.
भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. घर परिवारातील आनंद आणि सुखात वाढ होणार आहे. या काळात आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होतील. समाजात मानसन्मानाची प्राप्ती होणार आहे.
आता तुमच्या यश कीर्ती मध्ये वाढ व्हायला वेळ लागणार नाही. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. भोगविलासितेच्या साधनांची प्राप्ती होणार आहे. मागील अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत.
या काळात रागावर नियंत्रण ठेवणे मात्र अत्यंत आवश्यक आहे. कोणाचेही मन अथवा भावना दुखावू नका. आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील. आर्थिक प्राप्ती मध्ये या काळात वाढ दिसून येईल.
भगवान विष्णू आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. करियर मध्ये यशाची सुरवात होणार आहे. करियर मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.
या काळात जीवनात जे काम आपण करत आहात किंवा ज्या कामाला आपण हात लावाल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. तरुण तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जमून येणार आहेत.
सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. नवीन उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहेत. करियर आणि नोकरी मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.