170 वर्षांनंतर बनत आहे अद्भुत संयोग. स्वामींच्या कृपेने या राशींचे जीवन कलाटणी घेणार.

0
173

नमस्कार मित्रानो

मित्रानो मनुष्य जीवन हे अतिशय जटिल असून मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. मित्रानो दुःख कितीही मोठे असले तरी त्याचा एक ना एक दिवस अंत निश्चित असतो. ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहनक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते.

जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती चालू असुद्या परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही.

परिस्थितीचे चटके सोसून अनेक दुःख आणि यातना भोगल्यानंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि मंगलमय काळाची सुरुवात होते कि त्या घटिकेपासून व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होते.

दिनांक १५ डिसेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि अपमानाचे दिवस आता संपणार असून प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत.

आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. मित्रानो ग्रहनक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे मागील काळात आपल्याला बराच संघर्ष करावा लागला असणार. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागल्या असतील.

अपमान आणि अपयशाचे चटके देखील सहन करावे लागले असतील. आता इथून पुढे परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. दुःखाची अंधारी रात्र संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे.

मित्रानो १५ डिसेंबर रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. सूर्य हे नवग्रहांचे राजा मानले जातात. ते प्रत्येक ३० दिवसाला राशी बदलत असतात. सूर्याच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाला सूर्य संक्रांति असे म्हटले जाते.

दिनांक १५ डिसेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीतून निघून धनु राशीत प्रवेश करणार असून सूर्याच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाला धनु संक्रांति असे म्हटले जाते. सूर्य हे पदप्रतिष्ठा , मानसन्मान , ऊर्जेचे कारक ग्रह मानले जातात.

सूर्य जेव्हा शुभफल देतात तेव्हा मनुष्याचे नशीब पालटण्यास वेळ लागत नाही. सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडवून आणत असतो.

सूर्याच्या धनु राशीत होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या काही भाग्यवान राशींसाठी हे गोचर विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने यांच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.

करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कर्क , सिंह , तूळ , वृश्चिक , धून आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here