144 वर्षांनंतर बनत आहे महादुर्लभ संयोग. पुढचे 7 वर्षं खुप जोरात असेल या राशींचे नशिब

0
277

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची सकारात्मक अथवा नकारात्मक स्थिती मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करत असते. मित्रानो मनुष्य जीवन हे अस्थिर असून बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते त्यामुळे काळानुसार मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते.

जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक अपयश आणि अपमान पचवावे लागतात. पण हीच ग्रहदशा ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मानुषयाचे नशीब चमकण्यास सुरवात होते.

नकारात्मक परिस्थितीचे सकारात्मक परिस्थितीत रूपांतर होते आणि पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. दिनांक २६ ऑगस्ट पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून ग्रहनक्षत्रांची अनुकूलता यांचा भाग्योदय घडवून आणणार आहे.

आता नशिबाला कलाटणी घेण्यास वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्यास सुरवात होणार आहे.

मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी नकारात्मक असल्यामुळे अनेक संकटाचा सामना आणि अडचणीचा सामना आपल्याला करावा लागला असणार. पण आता परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. त्यामुळे जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून सुखाचा सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

कार्यक्षेत्राला नवी दिशा प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेली आपली कामे आता पुन्हा सुरु होण्याचे संकेत आहेत. जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या यश प्राप्तीचा काळ ठरणार आहे.

मित्रानो ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला विशेष महत्व प्राप्त आहे. दिनांक २६ ऑगस्ट रोजी बुध ग्रह राशीपरिवर्तन करणार असून २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी बुध कन्या राशीत गोचर करणार आहेत आणि या आधीच शुक्र कन्या राशीत विराजमान आहेत.

मित्रानो सूर्य आणि शुक्र हे बुधाचे मित्र असून बुध हे मिथुन आणि कन्या राशीचे स्वामी मानले जातात. बुधाचे स्वतःच्या राशीत होणारे गोचर या काही खास राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे.

बुध हे बुद्धी आणि चातुर्याचे कारक ग्रह मानले जातात. बुधाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येत असतो. बुध जेव्हा शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात शुभ घटना घडून येण्यास वेळ लागत नाही.

दिनांक २६ ऑगस्ट पासून असाच काहीसा सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून हा काळ आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here