दुर्गाष्टमी दुर्लभ संयोग. 8 फेब्रुवारीच्या सकाळपासून अचानक चमकुन उठेल कुंभ राशीचे नशीब .

0
224

नमस्कार मित्रानो

मित्रानो नशिबाची दार जेव्हा उघडतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो. नशिबाचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर कधी रंकाला राजा बनवू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवीय जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडवून आणत असते.

ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक दुःख , अपयश आणि अपमान सोसावे लागतात , पण हीच ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागत नाही.

दुःखाचा वाईट काळ संपतो , सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होतो. दिनांक ८ फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

आता आपल्या जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून शुभ काळाची सुरवात होणार आहे. सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आता काळ आपल्यासाठी अतिशय शुभ आणि अनुकूल बनत आहे.

आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. व्यवसायात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार असून आपण करत असलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

मित्रानो उद्या माघ शुक्ल पक्ष भरिणी नक्षत्र दुर्गाष्टमी , भीमाष्टमी दिनांक ८ फेब्रुवारी रोज मंगळवार लागत आहे. ज्योतिषानुसार हा दिवस अतिशय शुभ मानण्यात आला आहे. नवीन कामाचा आरंभ करण्यासाठी जरी हा दिवस अनुकूल नसला तरी इतर अनेक कामांसाठी हा दिवस शुभ ठरणार आहे.

हिंदू धर्मामध्ये अष्टमी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. अष्टमीचा दिवस हा माता दुर्गेला समर्पित आहे. अष्टमीच्या दिवशी व्रत उपवास करून माता दुर्गेची पूजा केली जाते. शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला माता दुर्गेची पूजा केली जाते.

जेव्हा माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागत नाही. दिनांक ८ फेब्रुवारीच्या सकाळपासून असाच काहीसा शुभ अनुभव कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कुंभ राशीसाठी आता काळ विशेष अनुकूल बनत आहे.

माता दुर्गेची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून मनावर असलेले भयभीतीचे दडपण , मानसिक ताणतणाव , चिंता , काळजी आता दूर होणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होण्याचे संकेत आहेत. नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. शुभ काळाची सुरवात होणार आहे.

आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. मित्रानो मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न देखील या काळात पूर्ण होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेला संघर्ष आता फळाला येणार आहे.

ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नाते संबंधात सुधारणा घडून येणार आहे. या काळात आपले नाते संबंध मधुर बनतील. भाऊ बंधुकीत चालू असलेले वाद आता मिटणार आहेत.

नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. ज्या कामांना हात लावाल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी देखील कानावर येऊ शकते.

नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न देखील मार्गी लागतील. अविवाहित तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येऊ शकतात. आर्थिक अडचणी आता पूर्णपणे दूर होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here