मेलात तरी चालेल पण या दोन गोष्टी चुकूनही दान करू नका… बरबाद व्हाल…

0
346

नमस्कार मित्रानो

मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार दानधर्म करणे पुण्यकर्म मानले जाते. मान्यता आहे जे लोक दानधर्म करत राहतात त्यांच्या आयुष्यात कधीही अडचणी येत नाहीत. जर तुम्हाला दानधर्म करायची सवय असेल किंवा तुम्ही दानशूर असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

दानधर्म करताना चुकून तुम्ही या दोन गोष्टी तर दान करत नाहीत ना? या दोन गोष्टींचे दान केल्याने करोडपती लोकसुद्धा एका रात्रीत भिकारी होऊन जातात.

महान नीती तज्ञ चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आढळतो की कितीही श्रीमंत आणि दानशूर असलेल्या व्यक्ती कडे सोने चांदीचे खजाने भरून पडलेले आहेत परंतु जाणून बुजून अथवा न जाणतेपणाने या दोन गोष्टींचे दान केले असेल तर जीवनात त्याला कंगाली आणि दरिद्रता यांचा सामना करावा लागतो. मित्रांनो ही माहिती पूर्णपणे नीट वाचा आणि समजून घ्या.

तुम्ही जर तुमच्या घरातील दरिद्री दूर करू इच्छिता आणि तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांचे सच्चे भक्त असाल तर श्रीकृष्ण यांचे स्मरण कायम करत रहावे. श्रीकृष्ण तुमच्या सर्व व्यथा ऐकून तुम्हाला गरिबी मुक्त करतील.

प्रत्येक घरात आणि समाजात दान देणे भाग्याचे मानले जाते. असं म्हणतात दान केल्याने तुमच्या कार्यातील प्रत्येक अडथळा दूर होतो. प्रत्येक धर्मामध्ये दान करणे शुभ मानले जाते आणि हे एक मानवतेचे प्रतीक देखील आहे.

परंतु, शास्त्रानुसार आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात की ज्यांना चुकून सुद्धा आपण बाहेर काढले नाही पाहिजे. चाणक्य सांगतात की आपण वापरलेले कपडे कोणालाही दान म्हणून देऊ नयेत. याच कपड्यांवर टोने टोटके करून आपल्यावरती तंत्रविद्येचा वापर करून तुम्हाला गरीब बनवू शकतात.

तांत्रिक लोक या कपड्यांचा तुमच्याविरुद्ध वापर करू शकतात. तुमचे वापरलेले कपडे तुमचे दुश्मन कशाही प्रकारे मिळवून त्याचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे या गोष्टीचे ध्यान ठेवा आपण आपले वापरलेले कपडे कोणासही दान मध्ये देऊ नये.

भगवान श्रीकृष्ण आपल्या कृष्ण वाणी मध्ये सांगतात की, जी व्यक्ती आपल्या हातातील वापरत असलेली घड्याळ कोणाला देत असतील तर त्या सोबत तुमचा चांगला काळ देखील त्या व्यक्तीकडे जातो.

यामुळे ही चूक तुम्ही चुकून सुद्धा करू नका. आपल्या हातात घातलेलं घड्याळ कुणालाही देऊ नका. असं करून तुम्ही आपल्या भाग्यातील सुखाच्या गोष्टी त्यांना देत आहात आणि असं करून तुम्ही स्वतःवर अन्याय करता.

तुम्ही अशाच वस्तूंचे दान करा जे ईश्वरीय भक्तीमध्ये ईश्वराला प्रिय आहेत जसे की तुम्ही गहू, चपाती, गुळ, काळे तीळ अशा काही वस्तू दान करा ज्यांना शास्त्रामध्ये वर्जित मानले नाही. बास आजची माहिती इतकीच!

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here