या आहेत सर्वात लकी राशी. भाद्रपद महिन्याची सुरुवात होताच हिऱ्यापेक्षा जास्त चमकणार यांचे नशीब

0
265

नमस्कार मित्रानो

मित्रानो पिठोरी अमावस्येच्या समाप्ती नंतर आज भाद्रपद महिन्याची सुरवात होत आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच भाद्रपद महिना देखील पवित्र आणि पावन मानला जातो. या वर्षी भाद्रपद महिना या काही खास राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रात होणारे बदल मानवीय जीवनावर खूप मोठा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करत असतात.

जेव्हा ग्रहनक्षत्र , ग्रहदशा नकारात्मक असते तेव्हा मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी यश प्राप्त होईलच असे नाही. पण हीच ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा थोडेसे प्रयत्न करून देखील खूप मोठे यश प्राप्त होऊ शकते.

भाद्रपद महिन्याच्या सुरवातीपासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. आपल्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहेत. या काळात ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.

ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत असल्यामुळे काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. कामात येणारे अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण होता. मागील काळात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असणार. कारण ग्रह नक्षत्र प्रतिकूल असल्यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या असतील. कामात अपयश , मानसिक ताणतणाव , पारिवारिक कलह अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागले असणार.

आता इथून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता एका नव्या प्रगतीला सुरवात होणार असून आपल्या महत्वकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल. आपल्या स्वप्नपूर्तीचा काळ लवकरच आपल्या जीवनात येणार आहे.

मित्रानो भाद्रपद महिन्यात एकूण चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. सुरवातीला दिनांक ११ सप्टेंबर रोजी प्लूटो वक्रगत्या धनु राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी गुरु वक्रगत्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर सूर्य आणि बुधाचे राशी परिवर्तन होणार आहे.

गुरुचे वक्रगत्या मकर राशीत होणारे राशांतर आणि सूर्याचे गोचर आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. गुरु आणि सूर्य आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहेत. त्यामुळे भाद्रपद महिन्यात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून सरकारी दरबारी अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. राजकीय दृष्ट्या हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार असून व्यवसायाचा विस्तार घडून येणार आहे.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. भविष्याविषयी आपण लावलेले नियोजन सफल ठरण्याचे संकेत आहेत. भाद्रपद महिना आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here