खुप सतवले नशिबाने. उद्याच्या सोमवारपासून या राशींचे भाग्य बदलणार भोलेनाथ

0
393

नमस्कार मित्रानो

मित्रानो मनुष्य जीवन हे अतिशय संघर्षपूर्ण आणि जटिल असून जीवनात मनुष्याला अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहणक्षत्राच्या स्थितीचा प्रभाव मानवीय जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते.

बदलती ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. त्यातच ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होण्यास वेळ लागत नाही.

उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि साकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथांची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे.

भाग्याची साथ आणि भोलेनाथाचा आशीर्वाद पाठीशी राहणार असल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे आता दूर होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे.

आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल. घर परिवारात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता सुखाची बहार यायला वेळ लागणार नाही. मित्रानो आज मध्य रात्री नंतर कार्तिक शुक्ल पक्ष मूळ नक्षत्र दिनांक ८ नोव्हेंबर रोज सोमवार लागत आहे.

सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रानो भगवान भोलेनाथ हे सर्वांचे लाडके दैवत आहेत. ते अतिशीघ्र प्रसन्न होतात. ते अतिशय भोळे आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणाची भक्ती नाही असा मनुष्य शोधून सापडणार नाही.

आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या , जेव्हा महादेवाची कृपा बरसते तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. विशेष म्हणजे याच दिवशी विनायकी चतुर्थी आहे. हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे.

मित्रानो भगवान श्री गणेश हे सुखकर्ता असून दुःख हरता आहेत. भोलेनाथ आणि भगवान गणेशाची कृपा बरसते तेव्हा कितीही खडतर नशीब असुद्या भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. पंचांगानुसार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी चंद्र आणि शुक्र अशी युती होत असून या राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील उत्तम काळ ठरणार असून या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात आता सुखाचे सुदंर दिवस येणार आहेत. या काळात भोगविलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.

पती पत्नी मधील मतभेद आता दूर होणार असून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , कन्या , तूळ , धनु , मकर आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here