नमस्कार मित्रानो
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रात होणारा सकारात्मक अथवा नकारात्मक बदल मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असतो. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. मित्रानो जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. अनेक दुःख यातना सहन करावे लागतात.
नकारात्मक ग्रह दशा मनुष्याच्या जीवनात वाईट घडामोडी घडवून आणत असते. मित्रानो जेव्हा हीच ग्रह दशा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा अचानक मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होते. नकारात्मक परिस्थितीत अचानक बदल घडून येतो आणि सकारात्मक काळाची सुरवात होते.
ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. दिनांक ५ सप्टेंबर पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार आहे. मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.
मित्रानो ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे परिस्थिती मध्ये सकारात्मक बदल घडून येणार आहे. मागील काळ आपल्या राशीसाठी बराच त्रास दायक ठरला असेल. या काळात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. दुःखाचे वाईट दिवस संपणार असून सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
आता एका नव्या प्रगतीला सुरवात होणार असून यश प्राप्तीसाठी नवे मार्ग आपल्या राशीसाठी मोकळे होणार आहेत. आता जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील आर्थिक स्थिती मध्ये अतिशय सकारात्मक सुधारणा घडून येण्यास सुरवात होणार आहे.
मित्रानो उद्या श्रावण कृष्ण पक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक ५ सप्टेंबर रोज रविवार लागत आहे. या दिवशी शिवरात्र आहे. श्रावण महिन्यात येणारी शिवरात्र हि अतिशय शुभ फलदायी मानली जाते. पंचांगानुसार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. शुक्र कन्या राशीतून तूळ राशीत गोचर करणार आहेत.
शुक्र हे तूळ राशीचे स्वामी आहेत. १ ऑक्टोबर पर्यंत शुक्र कन्या राशीत राहणार असून त्यानंतर ते वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्राच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा संपूर्ण १२ राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या काही भाग्यवान राशींसाठी हे गोचर विशेष लाभकारी ठरणार आहे.
शुक्र हे भोगविलास , वैवाहिक जीवन , सुख सौभाग्य , प्रेम , धनसंपत्ती , ऐश्वर्य आणि वैभवाचे कारक ग्रह मानले जातात. ज्या राशीवर शुक्राचा शुभ प्रभाव पडतो अशा राशींचे नशीब चमकायला वेळ लागत नाही. शुक्र हे वृषभ आणि तूळ राशीचे स्वामी आहेत. जेव्हा शुक्र शुभ फल देतात तेव्हा भाग्योदय घडून आल्याशिवाय राहत नाही.
दिनांक ५ सप्टेंबर पासून असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून वैभवाचे दिवस येणार आहेत. वैवाहिक जीवनात सुख शांती आणि आनंदात वाढ होईल. उद्योग ,व्यवसाय आणि व्यापारामध्ये लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याची परिस्थिती आता बदलणार आहे. जीवनातील दुःखाचा काळ आता बदलणार असून सुखाचे दिवस येणार आहेत. जे ठरवाल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कर्क , तूळ , धनु , मकर आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.