नमस्कार मित्रानो,
मित्रानो भगवान शनिदेव हे कलयुगातील देवता मानले जातात. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील सर्व समस्या आपोआप समाप्त होतात. ज्योतिषशास्त्रा मध्ये शनीला अतिशय शुभ ग्रह मानले जाते.
जेव्हा कुंडली मध्य शनी शुभ स्थानी असतात तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवार पासून अशाच काहीशा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात या राशींच्या जीवनात होणार आहे.
भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. आता आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येणार असून दुःखाचा काळ संपून अतिशय मंगल काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.
आता प्रगतीचे दिवस यायला वेळ लागणार नाही. या काळात आपल्यासाठी अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. जे पाहिजे ते या काळात प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे. यशाचे मार्ग मोकळे होतील.
जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा अंधकार दूर होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्या जीवनातील मानसिक ताणतणाव, भयभीतीचे वातावरण आता दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
आता इथून पुढे प्रगतीची एक नवी दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार असून नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरवात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या कामात येणारे अपयश आता दूर होणार आहे.
प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार असून यशाचे नवे कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आली आहे. शनीच्या आशीर्वादाने आता पर्यंत अवघड वाटणारी कामे अचानक सोपी बनू लागतील. अश्यक्य वाटणारी कामे शक्य होऊ लागतील.
आता इथून पुढे तुमच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रानो आज मध्य रात्री नंतर ज्येष्ठ कृष्ण पक्ष रेवती नक्षत्र दिनांक 3 जुलै रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आज पासून या काही खास राशींवर शनी अतिशय प्रसन्न होणार आहेत.
मित्रानो भगवान शनी हे न्यायाचे देवता असून ते कर्मफलाचे दाता आहेत. म्हणून ज्यांना शनीचा आशीर्वाद हवा असेल त्यांना आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
मित्रानो चांगल्या कर्माचे फळ हे नेहमीच चांगले असते. उद्याच्या शनिवार पासून आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालूं असणाऱ्या असंख्य समस्या आता दूर होतील.
घर परिवारात चालू असलेले कलह, अशांतीचे वातावरण दूर होणार आहे. नात्यांमध्ये आलेला दुरावा मिटणार असून या काळात नातेसंबंध घट्ट होतील. उद्योग व्यापारात प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात होणार आहे.
आपल्या कमाई मध्ये वाढ होणार असून पैशांना बरकत प्राप्त होणार आहे. आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठी वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय मिळवण्यात यश प्राप्त होणार आहे.विरोधकांना नमते घेण्यात भाग पाडाल.
या काळात आर्थिक प्राप्तीचे अनेक स्रोत आपल्यासाठी खुले होणार आहेत. मनापासून केलेल्या कोणत्याही कामांना यश प्राप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येईल.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.