नमस्कार मित्रानो
मित्रानो जेव्हा दैवीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा रंक सुद्धा राजा बनू शकतो. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्तिथी आणि ईश्वरीय शक्तीचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवू शकतात. रोडतील करोडपती तर करोडपतीला रोडपती बनवू शकतात.
जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही. ग्रह नक्षत्राची अनुकूलता मनुष्याच्या जीवनात खूप मोठे सकारात्मक परिवर्तन घडून आणू शकते आणि त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा असेल तर मग भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.
आज मध्यरात्री पासून असाच काहीसा शुभ संयोग या राशींच्या जीवनात येणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसण्यास सुरुवात होणार आहे. आता नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागणार नाही.
इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला एक नवा सकारात्मक दिशा देणारा कला ठरणार आहे. कारण ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक विचारांची जोड प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या आपल्या स्वप्नांना नवी ध्येय प्राप्त होणार आहेत .
आपल्या मनात असणारी ध्येय आता पूर्ण होणार आहेत. नवी ध्येय आणि नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामांची सुरुवात करणार आहात.आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.त्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.
मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात आणखीनच भर दिसून येईल. या काळात पारिवारिक सुख समाधानात वाढ होणार आहे. पारिवारिक सुख आपल्याला उत्तम लाभणार आहे.
परिवारातील अनेक दिवसापासून चालू असणारे वाद , मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हित शत्रूंचा त्रास आता कमी होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.
मित्रानो आज मध्य रात्री नंतर कार्तिक कृष्ण पक्ष अश्लेषा नक्षत्र दिनांक २६ नोव्हेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.
माता लक्ष्मी हि सुख सौभाग्य आणि धन संपत्तीची दाता आहे. सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची कारक मानली जाते. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही.
आज मध्य रात्रीपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा आर्थिक समस्यांचा काळ आता समाप्त होणार असून धन प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.
धन लाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. उद्योग , व्यापार ,करिअर आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कर्क , कन्या , तूळ , धनु , मकर आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.