133 वर्षांनंतर बनत आहे महासंयोग. उद्यापासून पुढील 12 वर्षं या राशींच्या जीवनात असेल राजयोग

0
344

नमस्कार मित्रानो

मित्रानो मानवीय जीवन हे संघर्षपूर्ण असून सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले आहे. जीवनाचा संघर्षपूर्ण प्रवास करत असताना मनुष्याला अनेक चढउताराचा सामना करावा लागतो. अनेक अडचणी आणि संकटाना सामोरे जावे लागते.

मानवीय जीवन हे गतिशील असून मनुष्याच्या जीवनात क्षणाक्षणाला परिवर्तन घडून येत असते. ज्योतिषानुसार हा सर्व बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीचा परिणाम असतो. ग्रहनक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात , ग्रहदशा जेव्हा अशुभ असते तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्व काही वाईट आणि नकारात्मक घडत असते.

मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात. पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. दुःखाचा नकारात्मक काळ संपून सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात.

सुख समृद्धी आणि आनंदाने मनुष्याचे जीवन फुलून येते. जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ संपण्यास सुरवात होते. दिनांक १६ नोव्हेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.

यांच्या जीवनातील अमंगळ काळ आता समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीचे नवे समीकरण जमून येणार आहे.

ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार असून येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या जीवनावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.

आता भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेला संघर्ष आता फळाला येणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्याला अनुभवायला मिळतील.

मित्रानो दिनांक १६ नोव्हेंबर रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यदेव तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत.

१६ डिसेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. मित्रानो ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला सर्वाधिक महत्व प्राप्त आहे. सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. ते ऊर्जेचे कारक असून ते मानसन्मान आणि पद्प्रतिष्टेचे दाता मानले जातात.

सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचा भाग्योद्य घडवून आणण्यास पुरेसा असतो. सूर्य जेव्हा शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही.

सूर्याच्या होणाऱ्या या राशिपरिवर्तनाचा संपूर्ण १२ राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार असून या राशींसाठी हे गोचर अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

ज्या राशींबद्दल आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत वृषभ , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक आणि मकर रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here